कास्य थाळी ( पादाभ्यांग )

बऱ्याच जणांना शरीरामध्ये उष्णता वाढण्याची समस्या येत असते. जर आपल्या शरीरामध्ये उष्णतेचे प्रमाण हे जास्त असेल तर अनेक आजारांना सामोरे जावे लागत असते. शरीर म्हटले तर शरीराला अनेक व्याधी जडतात. आपल्या शरीरात संदर्भात प्रकारच्या समस्या येत असतात त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील काही जणांना डोळ्यांत संदर्भात देखील समस्या येत असतात. दिवसभरातील कामाचा अति लोड ताण तणाव मानसिक टेन्शन यामुळे आपल्याला पुरेशी झोप घेता येत नाही त्यामुळे पुरेशी झोप झाल्याने यामुळे देखील त्रास होत असतो. यालाच आपण निद्रानाश असे देखील म्हणू शकतो. तरी या सर्वांसाठी आपण कास्य थाळी यंत्र हा आयुर्वेदिक उपचार करू शकतो. जर आपण असता यंत्राने मसाज करत असाल तर अनेक प्रकारचे फायदा आपल्याला होऊ शकतात तर ते कोणते याबद्दल आपण आता खालील प्रमाणे जाणून घेऊया.

◆ शरीरातील वाताचे प्रमाण कमी होते
◆ शरीरात वाढलेली अतिरिक्त उष्णता कमी होते
◆डोळ्याच्या स्नायूंना चालना मिळण्यासाठी
◆शरिरातील थकवा कमी होऊन थंडावा वाढविण्यासाठी
◆मधुमेहामुळे होणाऱ्या पायाच्या संवेदना कमी होण्यासाठी
◆निद्रानाशाची समस्या आटोक्यात राहण्यासाठी
◆पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी
◆गुढघेदुखी, टाच दुःखी, कंबरदुखी अशा त्रासाचे प्रमाण कमी करण्यासाठी
◆पायावरची सूज कमी करण्यासाठी
◆तळव्याला भेगा पडणे तसेच पायाची जळजळ होणे या समस्या कमी करण्यासाठी
◆शरीरातील रक्त प्रवाह सुरळीत चालते
◆डोळ्याखालील काळेपणा कमी करण्यासाठी
◆चेहऱ्यावरील काळे डाग कमी करण्यासाठी

Book Now